निसर्गराजा परिवर्तनाची गोष्ट सांगतो (मुक्त संवाद दिवाळी अंक)

सातपुड्यातील आदिवासींची निसर्गपूजा

सातपुडा पर्वत रांगेतील आणि नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या आदिवासी गावांनी जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार अजूनही माध्यमांपासून कोसोदूर आहे. आदिवासी बांधवांनी आपल्या कृतीतून आणि निसर्गपुजेद्वारे सर्वांसमोरच एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. पाच-सहा गावांच्या पुढाकाराने सुरु झालेली ही चळवळ आता परिसरातील ३० गावांमध्ये पोहोचली आहे. चला तर वेळ न दवडता सातपुड्यातील या विलक्षण कार्याची सफर करुया...







आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)